Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

प्रजासत्ताक रॅलीत कोल्हापुरी छाप

$
0
0
उच्च शिक्षण घेऊन सरकारी नोकरी किंवा मोठ्या कंपनीत चांगली नोकरी अशी पारंपरिक वाट चोखाळण्यापेक्षा या जोडीने वेगळे क्षेत्र निवडले. या क्षेत्रात त्यांचा एवढा हातखंडा आहे की गेली तीन वर्षे प्रजासत्ताक दिनावेळी होणाऱ्या कल्चरल आणि पीएम रॅलीत सहभागी कलाकारांचे कॉस्च्युम्स डिझायनिंग तेच करीत आहेत.

येस्स, आय कॅन डू इट!

$
0
0
शिक्षण घेत असतानाच ‘केआयटी’चे काही विद्यार्थी दर गुरूवारी, शुक्रवारी एकत्र येतात. त्यांच्यापैकी कुणाला आयएएस, आयपीएसची तयारी करायची आहे तर कुणाला आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये उच्चपदस्थ अधिकारी व्हायचे आहे.

‘एमटीडीसी’कडून पॅकेज टूरसाठी मिळाला हिरवा कंदील

$
0
0
कोल्हापूरच्या पर्यटन दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी पॅकेज टूर अॅरेंज करण्यासाठी हॉटेल व्यवस्थापन व ट्रॅव्हल एजन्सी यांनी पुढाकार घ्यावा, असा हिरवा कंदील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) दिला आहे.

अंगणवाडी सेविकांचा चंदगडमध्ये मोर्चा

$
0
0
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यासाठी चंदगड तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

वीजनिर्मितीमधील गैरव्यवहार बंद करा

$
0
0
‘केवळ सबसिडी देऊन वीजदर कमी करता येणार नाही, तर त्यासाठी वीजनिर्मिती प्रक्रियेतील गैरव्यवहार बंद केला पाहिजे. शेतकरी किंवा सर्वसामान्यांसाठी ही वीजदर कपात करण्यात आलेली नसून लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे.

रेबसचा पुरवठा अधिकाऱ्यांना घेराव

$
0
0
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात शहरातील लाभार्थींची संख्या घोषित केली नसल्याबद्दल रेशन बचाव समितीने शहर पुरवठा अधिकारी डी. एम् सणगर यांना घेराव घातला. लाभार्थी याद्या घोषित करण्यास विलंब केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.

केशरी रेशनकार्ड पुन्हा सुरू

$
0
0
आर्थिक दुर्बल घटकांसाठी असणारे केशरी रंगाचे रेशन कार्ड देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. गेल्या दिड वर्षांपासून केशरी रंगाचे रेशन कार्ड देणे बंद केले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांची पंचाईत झाली होती.

दोन्ही काँग्रेसचे तण काढू

$
0
0
काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्याविरोधात शिवसेना व भाजपा या युतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना व रिपिलब्कन पार्टीचा सहभाग झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी शिल्लक राहणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

वाहतूक शाखेस २० लाखांचा निधी

$
0
0
पायाभूत सुविधा व साधनसामुग्रीने शहर वाहतूक नियंत्रण शाखा बळकट व्हावी, यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून प्रथमच वाहतूक शाखेला २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून वाहतूक शाखेला लागणारी अत्याधुनिक साधने खरेदी करण्यात येणार आहेत.

असून अडचण नसून खोळंबा

$
0
0
फाटलेली नोट हातात पडणे म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती होते. त्याबरोबरच ठराविक वेळेत आणि ठराविक दिवशीच या नोटा बदलण्याचा व्याप करावा लागत असल्यामुळे अनेक नोटा घरात पडून राहतात.

ज्योतिप्रिया सिंहना धडा शिकवू

$
0
0
अतिरिक्त पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांची बदली किंवा निलंबन करू नये. महायुतीचे राज्य आल्यावर सिंह यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

कर्नाटककडून पायघड्या

$
0
0
कर्नाटक सरकारने कोल्हापूरच्या उद्योजकांना पायघड्याच घातल्या आहेत. उद्योजकांनी ५०० एकर जागेची मागणी केली आहे.

‘अण्णा-भाऊ’ संस्था समाज घडविणारे

$
0
0
‘सहकाराचे जाळे राज्याच्या कानाकोप-यात पसरले, पण गुणवत्ता ढासळली. संस्था बुडविणा-यांची संख्या वाढली. या पार्श्वभूमीवर आज-यासारख्या ग्रामीण व दुर्गम परिसरात बॅंक, शिक्षण संस्था, सूतगिरणी आणि पतसंस्था स्थापना करताना सकारात्मक कार्यपध्दतीतून काशिनाथ चराटी व माधवराव देशपांडे (अण्णा व भाऊ) यांच्या संस्थासमूहाने आदर्शवत काम केले आहे.

गैरव्यवहार करणाऱ्यांची गय नाही

$
0
0
‘गेले दोन हंगाम हलकर्णी (ता.चंदगड) येथील दौलत कारखाना बंद अवस्थेत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाचे पीक घेतले जात असल्याने ऊसाची वेळेत उचल, गाळप हे प्रश्न भेडसावत आहे.

‘जीवनदायी सामान्यांना आधारवड'

$
0
0
‘सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी सरकारने दोन ऑक्टोबरपासून राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु केली आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना सर्वसामान्यांचा आधारवड ठरेल,’ असा विश्वास पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

कोल्हापूरला ३०० रिक्षा परवाने

$
0
0
राज्यातील ४९ प्रादेशिक परिवहन कार्यालयात ऑटो रिक्षा परवाना वाटप करण्यात येणार आहे. पैकी कोल्हापूरसाठी ३०० नवीन ऑटो रिक्षा परवाने लॉटरी पद्धतीने देण्यात येणार आहेत.

गुणवत्ता हाच ध्यास

$
0
0
अत्यंत अडचणीच्या काळात कौशल्य, श्रमावर विश्वास आणि नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत बापूसाहेब जाधव यांनी सरोज आयर्न इंडस्ट्रीजची स्थापना केली. ‘जे कोणाकडेही मिळणार नाही ते सरोज देणार’ असा नावलौकिक मिळवला.

सुवर्णमहोत्सवी ‘सरोज आयर्न’

$
0
0
अत्यंत गरिबी, कष्टातून एक कामगार, फोरमन ते उद्योजक अशी वाटचाल करणाऱ्या बापूसाहेब जाधव यांच्या सरोज आयर्न इंडस्ट्रीजची वाटचाल अभिमानास्पद अशीच आहे.

महिलांनाही संधी द्या

$
0
0
‘महिलांमध्ये प्रचंड ताकद असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करून कुटुंब आणि समाज घडविण्यासाठी तिला पुरेपूर संधी दिली पाहिजे. महिला ह्याच समाजाच्या खऱ्या अर्थाने उद्धारकर्त्या असल्याने त्यांना विविध क्षेत्रात चमकण्याची संधी देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर यांनी केले.

दर्जेदार शिक्षणासाठी ‘आयसीटी’

$
0
0
‘सर्व विद्यापीठांच्या कामकाजामध्ये आयसीटी (इन्फर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) प्रणालीचा वापर होणे आवश्यक आहे. तरच विद्यापीठे दर्जेदार शिक्षण देऊ शकतील,’ असे मत एशिया पॅसिफिक क्वालिटी नेटवर्कचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images